श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ०५ डिसेंबर २०२४ रोजी अतिशय शुभ मुहूर्त असून, सर्वांचे हित लक्षात घेऊन काढण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ...
...ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे." ...
पडळकर पुढे म्हणाले, "ज्या व्यक्तीमत्वाला गेली पाच वर्ष अपमानित केलं गेलं, त्यांच्यावर टीका केली गेली, प्रचंड जातियवाद केला गेला, त्या सर्वांना महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिले आहे..." ...
Maharashtra Assembly Election 2024: निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्याने निकाल लागून पंधरवडा होत आला तरी राज्यात सरकार स्थापन होऊ शकलं नव्हतं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक होते. तसेच भाजपामधूनही मुख ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मुख्यमंत्री म्हणून नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात एक विशेष आणि शक्तिशाली नेता बनवते. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. एवढेच नाही तर ते फडणवीसांच्या नेतृत्व क्षमतेचे आणि मेहनतीचे कौतुकही कर ...