श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हुं लौटकर जरूर आऊंगा’ ... आपल्याला घेरणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एकदा हा शेर सुनावला होता. समंदर तर ते होतेच, लौटकर जरूर आऊंगा म्हणाले होते, आता त्यानुसार ते परतले आहेत. आझाद मैदानावर ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ०५ डिसेंबर २०२४ रोजी अतिशय शुभ मुहूर्त असून, सर्वांचे हित लक्षात घेऊन काढण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ...