श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर तेथील स्थानिक नेत्यांनी एकत्र येत विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत याबाबत विधान केले होते. ...
Madhya Pradesh, Congress, BJP Mla News: पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ...
Mira-Bhayander Municipal Corporation News : पालिकेच्या एकूण ६ प्रभाग समिती सभापतीपदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यावर भाईंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती दोनमध्ये भाजपच्या भूपतानी तर काशिमीरा प्रभाग समिती सहामध्ये म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी भ ...
Bhalchandra Shirsat News : भाजपचे भालचंद्र शिरसाट यांचे मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असला, तरी उच्च न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर रोजी दिलेला अंतरिम दिलासा काही काळ कायम ठेवला. ...