श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government on MPSC Exam Issue : एमपीएससी परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळावरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...
West Bengal Assembly Elections 2021, Subhendu Adhikari Challenge to Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपावासी झालेले नंदिग्राममधील वजनदार नेते शुभेंदू अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता नंदिग्राममध्ये पश्चिम बंगालच् ...
Sharjil Usmani : शरजिल उस्मानी (Sharjil Usmani) हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भाजपाने राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. ...
विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. ...
Keshav Upadhye Criticize Maharashtra Government : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे विद्यार्थीविरोधी सरकार आहे. गेल्या वर्षी पदवी,अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ घालण्यात आला. त्यानंतर न्यायालयाला राज्य सरकारला फटकारावे लागले. ...
Sanjay Raut criticized BJP on West Bengal Chief Minister Mamata Banerjee alleged an attack : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित ह ...