श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
दक्षिण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जादू का चालत नाही, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला. ...
Sanjay raut criticized on BJP leaders : विरोधकांनो, आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करीत आहे काय?", असा सवाल करत भाजप नेत्यांवर टीका करण्यात आली आहे. ...
BJP Kolhapur-वीज तोडणी करून महाराष्ट्रातील तमाम जनतेची फसवणूक करणारे आणि एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार हे लबाड असल्याचा आरोप भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुुल चिकोडे यांनी केला. ...
BJP Kirit Somaiya Criticized Thackeray Government: शुक्रवारी किरीट सोमय्या यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे ...