श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
sachin sawant : लोकसभेच्या हक्कभंग समितीमध्ये डेलकर यांनी आपले गाऱ्हाणे मांडताना आपल्या मनात असलेले आत्महत्येचे सुतोवाच केले होते का? याबाबत लोकसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. ...
Shivsena Ravindra Vaikar has sent a defamation notice to BJP leader Kirit Somaiya: या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी खोटे आरोप करीत वायकर, त्यांचे कुटुंब तसेच पक्षाची नाहक बदनामी तर केलीच, जनमानसातील त्यांची लोकप्रतिनिधीची प्रतिमाही मलिन केली ...
Yashwant Sinha Joins TMC : अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...
Mohan Delkar Suicide Case, Son Abhinav Delkar Meets CM Uddhav Thackeray, Sharad Pawar: मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी धक्कादायक खुलासे करत प्रफुल पटेल आणि इतरांवर वडिलांसाठी आत्महत्येस जबाबादर असल्याचं म्हटलं आहे, ...
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अन्वय नाईक प्रकरणावरून फार तारांबळ उडाली. अन्वय नाईक यांचे नाव आठवण्यासाठी त्यांना अर्णब गोस्वामींचे नाव घ्यावे लागले आणि पक्षातील त्यांचे सहकारी आशिष शेलार यांची ...