लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जलक्रीडा प्रकारांना बंदी :...तर व्यावसायिकांचा उद्रेक होईल, मोंडकर यांचा इशारा - Marathi News | Ban on water sports: ... then there will be an outbreak of professionals, warns Mondkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जलक्रीडा प्रकारांना बंदी :...तर व्यावसायिकांचा उद्रेक होईल, मोंडकर यांचा इशारा

Malvan beach, Tourisam, Sindhudurgnews, Bjp, जलक्रीडा व्यवसायावर आणलेली स्थगिती ही ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीतील एक टप्पा आहे. पर्यटन व्यावसायिकांना देशोधडीला लावण्याचे धोरण असेल तर व्यावसायिकांचा उद्रेक होईल, असा इशारा भाजपचे प्रवक्ते तथा पर्यट ...

"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही" - Marathi News | farmers protest bjp leader satish punia slams ashok gehlot and rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे. ...

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पुरेशी मदत नाही, शिवसेनेचं शेतकरी प्रेम नकली' - Marathi News | 'Even after Uddhav Thackeray became Chief Minister, there is not enough help for farmers, Shiv Sena's farmer love is fake' keshav upadhye | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पुरेशी मदत नाही, शिवसेनेचं शेतकरी प्रेम नकली'

बंदला पाठींबा देणारे  सत्ताधारी कॅाग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पुरेशी मदत दिली नाही. ...

वाराणसीत दाेन जागांवर भाजपला पराभवाचा धक्का, सपाची मुसंडी - Marathi News | Defeat of BJP in 2 seats in Varanasi, SP Win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीत दाेन जागांवर भाजपला पराभवाचा धक्का, सपाची मुसंडी

BJP News : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या जागांवर सपाचे आशुताेष सिन्हा आणि लाल बिहारी यादव यांनी विजय मिळविला. गेल्या १० वर्षांपासून या जागा भाजपकडे हाेत्या. ...

विवाहितेच्या मदतीसाठी धावल्या भाजप पदाधिकारी, चर्चेनंतर काढला मार्ग - Marathi News | BJP office bearers rushed to help married women | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विवाहितेच्या मदतीसाठी धावल्या भाजप पदाधिकारी, चर्चेनंतर काढला मार्ग

Kalyan News : कल्याण पश्चिमेत राहणारी एक महिला दोन मुली आणि मुलासह १८ दिवसांपासून घराबाहेर राहत आहे. तिने तिचे सामान घराबाहेर दारात मांडून ठेवले आहे. ...

"हिंमत असेल तर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची असेल तर तीही द्या", तेजस्वी यादव आक्रमक - Marathi News | tejaswi Yadav slams Nitish Kumar Government over farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंमत असेल तर अटक करा, शेतकऱ्यांसाठी फाशी द्यायची असेल तर तीही द्या", तेजस्वी यादव आक्रमक

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ...

'काहीही झालं तरी कृषी विधेयक कायदा रद्द होणार नाही'; शरद पवारांना भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | the Agriculture Bill will not be repealed; said bjp leader chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काहीही झालं तरी कृषी विधेयक कायदा रद्द होणार नाही'; शरद पवारांना भाजपाचं प्रत्युत्तर

मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा कायदा तयार केला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...

"जानेवारी २०२१ पासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होण्याची शक्यता" - Marathi News | kailash vijayvargiya said caa likely to be implemented from january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जानेवारी २०२१ पासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होण्याची शक्यता"

CAA : कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर निर्वासितांबद्दल सहानुभूती नसल्याचा आरोप केला.  ...