श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Malvan beach, Tourisam, Sindhudurgnews, Bjp, जलक्रीडा व्यवसायावर आणलेली स्थगिती ही ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीतील एक टप्पा आहे. पर्यटन व्यावसायिकांना देशोधडीला लावण्याचे धोरण असेल तर व्यावसायिकांचा उद्रेक होईल, असा इशारा भाजपचे प्रवक्ते तथा पर्यट ...
बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॅाग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पुरेशी मदत दिली नाही. ...
BJP News : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या जागांवर सपाचे आशुताेष सिन्हा आणि लाल बिहारी यादव यांनी विजय मिळविला. गेल्या १० वर्षांपासून या जागा भाजपकडे हाेत्या. ...
Kalyan News : कल्याण पश्चिमेत राहणारी एक महिला दोन मुली आणि मुलासह १८ दिवसांपासून घराबाहेर राहत आहे. तिने तिचे सामान घराबाहेर दारात मांडून ठेवले आहे. ...