श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरेंनी आता मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने काम सुरू केलं आहे. ...
Delhi Assembly Election 2024: भाजपाला दिल्लीतील सत्ता जिंकून देण्यासाठी संघही सज्ज झाला असून, दिल्ली जिंकून हरणाया आणि महाराष्ट्राची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न संघाकडून सुरू आहे. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी (२६ डिसेंबर) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निधनाबद्दल एक व्यक्तीने फेक पोस्ट केली होती. त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, ही पोस्ट करण्यामागचं कारण त्याने चौकशीवेळी सांगितले. ...
Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेस आणि भाजपावर सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसचं साटंलोटं असून, निवडणूक लढवण्यासाठी भाजपा काँग्रेसला फंडिंग करत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आ ...
Congress cwc meeting: काँग्रेस कार्य समितीचे विशेष अधिवेशन बेळगावात होत असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या बॅनर्सवरील भारताच्या नकाशावरून भाजपने घेरलं आहे. ...