लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मणिपूर हिंसाचाराबद्दल सीएम बिरेन सिंह यांनी मागितली माफी, म्हणाले- 'जुन्या गोष्टी विसरून...' - Marathi News | Manipur Violence CM Biren Singh apologizes for Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचाराबद्दल सीएम बिरेन सिंह यांनी मागितली माफी, म्हणाले- 'जुन्या गोष्टी विसरून...'

Manipur Violence : 'मी खरोखर खूप दुःखी आहे, मला माफ करा. आशा आहे नवीन वर्षात राज्यात शांतता पूर्ववत होईल.' ...

"मला १८ हजार नको..."; पुजाऱ्याचा Video शेअर करत भाजपा नेत्याने केजरीवालांना घेरलं - Marathi News | Manoj Tiwari slams Arvind kejriwal over pujari granthi samman yojana hanuman mandir video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला १८ हजार नको..."; पुजाऱ्याचा Video शेअर करत भाजपा नेत्याने केजरीवालांना घेरलं

Manoj Tiwari And Arvind kejriwal : आम आदमी पक्षाच्या पुजारी-ग्रंथी सन्मान योजनेवरून राजकारण सुरू झालं आहे. ...

मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा राजकारणासाठी वापर; विरोधी पक्षनेते विदेशात, भाजपचा आरोप - Marathi News | BJP alleges that Manmohan Singh's death is being used for politics; Opposition leaders are abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेचा राजकारणासाठी वापर; विरोधी पक्षनेते विदेशात, भाजपचा आरोप

मनमोहन सिंग यांच्या मृत्यूमुळे देश शोकसागरात बुडालेला असताना राहुल गांधी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले, असाही दावा भाजपने केला. ...

देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनाममध्ये? काँग्रेस-भाजपात आरोप प्रत्यारोप   - Marathi News | Manmohan Singh's death mourned in the country, Rahul Gandhi celebrated New Year in Vietnam, Congress-BJP exchange accusations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी परदेशात?

Rahul Gandhi News: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनामला गेले आहेत, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांनी केला आहे.  ...

भाजप अध्यक्षाची निवड कशी केली जाते? त्यांच्याकडे कोणते अधिकार अन् जबाबदाऱ्या आहेत? - Marathi News | How is the BJP president elected? What powers and responsibilities do they have? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप अध्यक्षाची निवड कशी केली जाते? त्यांच्याकडे कोणते अधिकार अन् जबाबदाऱ्या आहेत?

How BJP president is elected: भारतीय जनता पक्षात संघटनात्मक पातळीवर फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षात जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. ...

"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"; 'त्या' विधानावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "मी वस्तुस्थिती मांडली" - Marathi News | Minister Nitesh Rane has given an explanation for calling Kerala a mini Pakistan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान"; 'त्या' विधानावर मंत्री नितेश राणे म्हणाले, "मी वस्तुस्थिती मांडली"

पुण्यात केरळबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"नितेश राणेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का? हे भाजपाने स्पष्ट करावे’’, काँग्रेसचा सवाल - Marathi News | "Does Nitesh Rane have the right to remain in the ministerial post? BJP should clarify this," Congress questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नितेश राणेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का? हे भाजपाने स्पष्ट करावे’’, काँग्रेसचा सवाल

Congress Criticize Nitesh Rane: देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मं ...

मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलश विसर्जनासाठी काँग्रेसचे नेते गेले नाहीत, समोर आले मोठे कारण - Marathi News | Congress leaders did not go for the immersion of Manmohan Singh's ashes, big reason revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलश विसर्जनासाठी काँग्रेसचे नेते गेले नाहीत, समोर आले मोठे कारण

'गांधी घराण्यातील एकही सदस्य आणि काँग्रेसचा एकही मोठा नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असा आरोप भाजपाने केला. ...