श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
C. Sadanandan Master: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चार व्यक्तींची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सी. सदानंदन मास्टर यांचाही समावेश आहे. ऐन तारुण्यात विरोधकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन पाय गमावल्यान ...
Surendra Kevat: बिहारमध्ये आणखी एका हत्येने खळबळ माजली आहे. सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्याचीच हत्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...
Ujjwal Nikam Rajya Sabha MP: प्रसिद्ध वकील आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार राहिलेले उज्वल निकम यांचे खासदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. उज्वल निकम यांच्यासह चार जणांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नियुक्ती केली. ...