श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election 2025: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढवणारं विधान केलं आहे. ...
Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार याची चर्चा होती. नवीन लोकांना संधी दिली जाणार असल्याचेही बोलले होते. पण, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबले. मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतले. ...
Maithili Thakur Bihar Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत, पण त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपमधूनच विरोध होतोय. ...
Gujarat Cabinet Expansion: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी गुरूवारी आपला राजीनामा दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. ...
पूर्वी युती झाली नाही त्यामुळे आम्ही गाफील असणार नाही. भाजपाचा महापौर ठाणे महापालिकेत होण्यासाठी पक्ष निश्चितपणे कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार काम करेन असं आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ...