श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
संविधान बदलण्यासाठी आणि "हिंदूराष्ट्र" स्थापन करण्याच्या आरएसएस-भाजप आणि त्यांच्या सहयोगींच्या दुष्ट अजेंड्याला पाठीशी घालणे आहे असं त्यांनी म्हटलं. ...
CM Devendra Fadnavis News: भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेला कौतुकाचा वर्षाव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे म्हटले जात आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमने सामने आले. या अनौपचारिक भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संवाद तसेच अंबादास दानवे यांच्या निरोप सभारंभावेळी देवे ...
एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...