श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने भवानीपूर मतदारसंघातून विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे, या मतदारसंघातून ममता बॅनर्जी निवडणूक लढवतात. ...
शनिवारवाडा-स्वारगेट तसेच सारसबाग-शनिवारवाडा या प्रस्तावित भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करून पुणे शहरातील पहिला भुयारी मार्ग प्रत्यक्षात आणावा ...
भाजपच्या अंबरनाथ शहर कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद झाली. त्यास भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, गटनेते अभिजित करंजुले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी शिंदेंसेनेने सभागृहात ...
West Bengal Polls Opinion Poll 2026, Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ साठी MATRIZE-IANS चा ओपिनियन पोल जाहीर. टीएमसीला बहुमत पण भाजपचे तगडे आव्हान. पहा मतदानाच्या तारखा आणि सविस्तर आकडेवारी. ...