श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sofia Firdous: सोमवारी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. ओडिशामधील काँग्रेसच्या तीन आमदारांवर 'क्रॉस-व्होटिंग'चा आरोप करण्यात आला आहे. ...
Bihar Rajya Sabha Election Result: आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या महाआघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. येथील राज्यसभेच्या पाच पैकी पाचही जागांवर केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने बाजी ...
Congress News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यक ...