श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Devendra Fadnavis on Jayant Patil: राज्याच्या राजकारणात कायम जयंत पाटील यांच्या पक्षातराच्या चर्चा सुरू असतात. प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ...
Balasaheb Thorat Criticize Mahayuti Government: आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात असून राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोर ...
Nishikant Dubey on PM modi: कधी योगी आदित्यनाथ यांचे नाव नरेंद्र मोदींचे राजकीय वारसादार म्हणून चर्चेत येतं. तर कधी मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा... या दोन्ही मुद्द्यांवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी भाष्य केले. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे. ...