श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान २३ आणि २९ एप्रिल रोजी होईल. शुभेंदू अधिकारी यांची नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी हे भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. ...
भाजपसाठी उरलेल्या तीन राज्यांचा पेपर मात्र कठीण आहे. त्यातही केरळ व तामिळनाडू ही दक्षिणेची राज्ये म्हणजे जेमतेम मते आणि खाते उघडण्यापुरती जागा अशीच अवस्था आहे... ...