श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
West Bengal Election 2026: दोन जागांवरून लढत असलेल्या शुभेंदू अधिकारी यांची त्यांच्या नंदिग्राम बालेकिल्ल्यातच कोंडी करताना तृणमूल काँग्रेसने त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला आहे. तृणमूल काँग्रेसने पबित्र कर यांना नंदिग्राम मतदारसंघातून उमेदवारी दे ...
आम्ही मंदिर परिरसराचे सर्वेक्षण करत आहोत, असे सांगून ते मंदिराजवळ आले. त्यातच दुपारच्या आरतीला पुजाऱ्यांनी गाभारा खुला केल्यावर दुबे यांनी प्रवेश केला ...
Manvendra Singh Relationship: वाजपेयी सरकारच्या काळातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांची प्रेमकहाणी सध्या राजस्थानमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ...