श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
No Confidence Motion: केंद्रातील मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत घणाघाती चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर नि ...
संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. देशासाठी प्रेमाचा, जादूचा फ्लाइंग किस केलाय, असं संजय राऊत यांनी म्हटल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. ...
गुरुवारी पीटीआयसोबत बोलताना, मणिपूरमधील जातीय हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरल्याने आपम अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार आहोत, असे MNF खासदार लालरोसांगा यांनी म्हटले आहे. ...
राहुल गांधींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून येण्यासाठी केलेली कृती वाटते, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवर भाष्य केलं. ...