श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
PM Modi Speech On BJP 44th Foundation Day: भाजपची राजकीय संस्कृती मोठी स्वप्ने बघणे आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणे ही आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ...
२०४७ साली भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी भारताला वैभवशाली, संपन्न राष्ट्र बनवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ...