श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जगदीश शेट्टर हे हुबळीचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. गेल्या 2018 च्या विधानसभा निवडणुकीत शेट्टार यांनी 21,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. ...
वायनाडमध्ये राहुल गांधींनी पुन्हा मी गांधी, सावरकर नव्हे असे पोस्टर्स लावलेत. मग तुम्ही गांधीधारी ती सावरकर धारी याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे असं शेलारांनी म्हटलं. ...