ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"मला वाटते, जर हे हिंदुराष्ट्र असेल, हे हिंदुराष्ट्रच मानायचे असेल आणि येथील बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि मुस्लीम देवेंद्रजींना वाऱ्यावर सोडून द्यायचे असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे." ...
Maharashtra Politics : भाजप-शिवसेना युती एकत्रीत निवडणुका लढवणार आहेत. या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामील करुन घेणार का? अशा चर्चा सुरू आहेत. ...