श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Narendra Modi: देशासमोर महागाई, बेरोजगारीसह अनेक प्रश्न उभे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाबाबत जनतेच्या मनात काय भावना आहेत, याबाबत माहिती देणारा एक सर्व्हे समोर आला आहे. ...
Uddhav Thackeray Criticize BJP: इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी आज महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. ...
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवा अशी मागणी केली आहे. ...
ब्रिटीशही देशाचा विकास करत होते, परंतु हुकुमशाही होती. आम्हाला विकासापेक्षा स्वातंत्र्य हवे. कुठल्याही हुकुमशाहाला भारतमातेच्या पायात बेड्या घालायला देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...