ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Loksabha Election 2024: २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५०हून अधिक जागा जिंकेल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केला. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपद बनतील, असेही ते म्हणाले. ...
Karnataka Assembly Election: भाजपला सोडचिठ्ठी देणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सकाळी ते बंगळुरू येथील काँग्रेस कार्यालयात पोहोचले आणि पत्रकार परिषदेला हजेरी लावली. ...
अजित पवार कुटुंबातील प्रमुख आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपत्ती आहेत. अजित पवारांना वजा केले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नाही असं आमदार कोकाटे म्हणाले. ...