श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ajit Pawar: माझ्याविषयी उगाच गैरसमज पसरविले जात आहेत. मी राष्ट्रवादीत आहे आणि राहील, जीवात जीव असेपर्यंत राहील. मी तुम्हाला हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या वृ ...
केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर आहेत. आरजेडी, तृणमूल काँग्रेसवरही दबाव आणून पक्ष फोडले जातायेत हे सत्य आहे असं राऊतांनी सांगितले. ...
Nagpur News सोमवारी भाजपने मैदानावर गोमुत्र शिंपडत शुद्धीकरण केले. तर मंगळवारी काँग्रेसने मैदानाशेजारी सद्बुद्धी यज्ञ करीत भाजपवाल्यांना सद्बुद्धी यावी, अशी प्रार्थना केली. ...