श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sharad Pawar: निर्माते-दिग्दर्शक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताकारणाच्या सीझन-३ चे कथालेखन करून राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याच्या भाजपच्या सुरू असलेल्या डावपेचांना छेद दिल्याचे मानले जात आहे. ...
Karnataka Assembly Election: माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बंडखोरीचा सामना करणाऱ्या भाजपने राज्यात आता सत्ता वाचविण्यासाठी पूर्ण ताकद पणाला ...