लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Operation Lotus: ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर - Marathi News | Operation Lotus After 'break', the mission will first focus on Karnataka, then Maharashtra and Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर

Operation Lotus: महाराष्ट्र व बिहारमधील २०२४ साठीचे भारतीय जनता पार्टीचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटक निवडणुकांपर्यंत म्हणजेच १३ मेपर्यंत पुढे ढकलले असले तरी पुढील महिन्यात भाजप पुन्हा ते अंमलात आणणार आहे. ...

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वात मोठे संकट! अदृश्य दबाव शरद पवार झुगारणार? - Marathi News | Sharad Pawar: Biggest crisis on NCP! Will Sharad Pawar defy the invisible pressure? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वात मोठे संकट! अदृश्य दबाव शरद पवार झुगारणार?

Sharad Pawar: महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा आणि चढउतारांचा कणखरपणाने सामना करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या आजवरच्या सर्वात आव्हानात्मक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत ...

Karnataka Assembly Election: दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात - Marathi News | Karnataka Assembly Election: Big Fight in South; 5,102 nominations, more than 3,600 candidates entered the fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (२० एप्रिल) ३६०० हून अधिक उमेदवारांनी एकूण ५१०२ उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे दिली. ...

भाजपचे नेते म्हणतात, सांगलीच्या खासदारांचे विरोधकांशी सख्य, सांगलीत कोअर कमिटी बैठकीत तक्रार - Marathi News | BJP leaders say, Sangli MPs are friendly with opposition, complaint in Sanglit core committee meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपचे नेते म्हणतात, सांगलीच्या खासदारांचे विरोधकांशी सख्य, सांगलीत कोअर कमिटी बैठकीत तक्रार

नारायण राणे यांच्याकडून दखल ...

तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut has been on the loose since coming out of jail, a senior BJP leader's blunt criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका

संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. ...

ज्ञानेश्वर भामरे यांचा जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपालाही दिली सोडचिठ्ठी - Marathi News |   Dnyaneshwar Bhamre has resigned from Zilla Parishad membership  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ज्ञानेश्वर भामरे यांचा जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपालाही दिली सोडचिठ्ठी

 ज्ञानेश्वर भामरे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  ...

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक - Marathi News | BJP officials arrested for posting offensive posts on social media in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक

नरेश म्हस्के यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिपणी : कोपरीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये धुमश्चक्री ...

मुघलांपेक्षाही भयंकर लोक सत्तेत, मुंबईत जातपात नाही हे सांगू नका - जितेंद्र आव्हाड - Marathi News | People more terrible than Mughals are in power, don't tell that there is no caste in Mumbai - Jitendra Awad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुघलांपेक्षाही भयंकर लोक सत्तेत, मुंबईत जातपात नाही हे सांगू नका - आव्हाड

देशात द्वेषाचे राजकारण जास्त होतेय, तेलंगणातील आमदार महाराष्ट्रात येतो आणि मुस्लिमांबद्दल वाटेल ते बोलतो. महाराष्ट्र नंपुसक सरकार आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणाले असं आव्हाडांनी सांगितले. ...