श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Operation Lotus: महाराष्ट्र व बिहारमधील २०२४ साठीचे भारतीय जनता पार्टीचे ‘ऑपरेशन लोटस’ कर्नाटक निवडणुकांपर्यंत म्हणजेच १३ मेपर्यंत पुढे ढकलले असले तरी पुढील महिन्यात भाजप पुन्हा ते अंमलात आणणार आहे. ...
Sharad Pawar: महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा आणि चढउतारांचा कणखरपणाने सामना करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या आजवरच्या सर्वात आव्हानात्मक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत ...
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (२० एप्रिल) ३६०० हून अधिक उमेदवारांनी एकूण ५१०२ उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे दिली. ...
देशात द्वेषाचे राजकारण जास्त होतेय, तेलंगणातील आमदार महाराष्ट्रात येतो आणि मुस्लिमांबद्दल वाटेल ते बोलतो. महाराष्ट्र नंपुसक सरकार आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणाले असं आव्हाडांनी सांगितले. ...