श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Madhya Pradesh News: मध्य प्रदेश सरकारकडून आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या विवाह सोहळ्यादरम्यान वधूंची प्रेग्नंसटी टेस्ट करण्यात आल्याने त्यावरून वादाला तोंड फुटले आहे. ...
घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे, असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन. म्हणून घराणे चांगले लागते, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला होता. ...
Uddhav Thackeray Speech: एकनाथ खडसेंनी २०१४ मध्ये सांगितले होते, शिवसेनेशी आता युती होऊ शकत नाही. संपलेय सगळे. एकनाथ खडसे तेव्हा भाजपात होते, तेव्हा त्यांच्या गळ्यात हे टांगले गेले, ठाकरेंनी सांगितला तेव्हाचा प्रसंग. ...
Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यामध्ये सभा झाली. यामध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, गुलाबराव पाटील, एकनाथ शिंदे, भाजपावर शरसंधान साधले. ...