श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Jalgaon: सरदार पटेलांचे एक वाक्य आहे, आमच्या अंगावर याल तर तलवारीला तलवार भिडेल. सरदार पटेल हे तेव्हाच्या भाजप विषयी म्हणजे आरएसएसविषयी बोलले होते. पटेलांच्या त्याच भूमिकेनुसार जळगावात शिवसेना काम करेल असे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ठणकावून सा ...
Uddhav Thackeray's reply to Narendra Modi: आज जळगावात झालेल्या सभेमधून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाच्या नामांतरावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Jyotiraditya Scindia: राज्यात आपल्या पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास राज्यात आयफा अवार्ड सोहळा आयोजित करण्याची घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या घोषणेवरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...