श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
काँग्रेसने मला ९१ वेळा अपमानित केले, काँग्रेसने अपशब्दांच्या शब्दकोशावर वेळ घालवण्यापेक्षा सुशासनावर लक्ष केंद्रित केले असते, तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली. ...
Eknath Shinde: बेळगाव आणि आसपासच्या मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात येणार आहे. ...