श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Tamil Nadu Politics: २०२४ ची लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असतानाच अण्णा द्रमुक पक्षाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. अण्णा द्रमुक (AIADMK) पक्षाने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
केंद्रीय मंत्री आणि खासदारांना तिकीट देण्यावरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी निशाणा साधत हे भाजपा घाबरल्याचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे. ...