लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | Do not spend money abroad Criticism of Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको; आदित्य ठाकरेंची टीका

पालिकेच्या रस्ते व स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले. ...

छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका - Marathi News | BJP government is working to kill small industries; Criticism of nana Patole | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला. ...

गटबाजी रोखण्यासाठी खासदारांना उमेदवारी दिली, मध्य प्रदेशात भाजपाचा खेळच उलटा पडला - Marathi News | MPs were nominated to prevent factionalism, BJP's game in Madhya Pradesh was reversed vidhan sabha Election update | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :गटबाजी रोखण्यासाठी खासदारांना उमेदवारी दिली, मध्य प्रदेशात भाजपाचा खेळच उलटा पडला

हिमाचलप्रदेशमध्ये आलेल्या कटू अनुभवानंतर भाजपाने मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग केल्याचे बोलले जात आहे. ...

AIADMK नं भाजपसोबतची युती का तोडली? तामिळनाडूच्या माजी मंत्र्यानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Why did AIADMK break alliance with BJP? The former tamil nadu minister kc karuppannan clearly stated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIADMK नं भाजपसोबतची युती का तोडली? तामिळनाडूच्या माजी मंत्र्यानं स्पष्टच सांगितलं

एआयएडीएमकेने 25 सप्टेंबरला भाजपसोबतची युती संपुष्टात आणण्याची घोषणा करत स्वतःला एनडीएपासून वेगळे केले आहे. हा पक्ष गेल्या चार वर्षांपासून ... ...

भाजपच्या 8 बंडखोरांना नोटीस! आठवडाभराच्या आत उत्तर देण्याचे आदेश, काय आहे प्रकरण? - Marathi News | Notice to 8 rebels of BJP in kashmir Ordered to reply within a week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या 8 बंडखोरांना नोटीस! आठवडाभराच्या आत उत्तर देण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

पक्षाच्या मुख्यालयाकडून जीएम मीर, डॉ. अली मोहम्मद मीर, अल्ताफ ठाकूर, आसिफ मसूदी, आरिफ राजा, अन्वर खान, मंजूर भट आणि बिलाल पार्रे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ...

दिल्ली, मुंबई, चेन्नईची भव्यता म्हणजे विकासाचं प्रतीक नाही, तर…, मोदींचं मोठं विधान   - Marathi News | The magnificence of Delhi, Mumbai, Chennai is not a symbol of development, but…, Narendra Modi's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली, मुंबई, चेन्नईची भव्यता म्हणजे विकासाचं प्रतीक नाही, तर…, मोदींचं मोठं विधान  

Narendra Modi: आम्ही २०४७ मध्ये देशाला विकसित भारताच्या रूपात पाहू इच्छितो. मात्र विकसित देश याचा अर्थ दिल्ली, मुंबई, चेन्नईसारख्या शहरांमध्ये भव्यता दिसेल आणि आपले गाव मागास राहतील, असा नाही. ...

विधानसभा निवडणुकीसाठी PM नरेंद्र मोदी 'एक्टिव्ह' मोडमध्ये; ६ दिवसांत ८ सभा - Marathi News | PM Narendra Modi in 'Active' Mode for 5 state Assembly Elections; 8 Public meeting in 6 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीसाठी PM नरेंद्र मोदी 'एक्टिव्ह' मोडमध्ये; ६ दिवसांत ८ सभा

जर I.N.D.I.A.ने या विधानसभा निवडणुका जिंकल्या तर २०२४ च्या आधीचा हा सर्वात मोठा फटका असेल. याची भाजपला जाणीव आहे. अशा ...

"हा देश केवळ 90 लोक चालवतात, कायदे करताना..."; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Madhya pradesh election 2023 This country is run by only 90 people Rahul Gandhi makes serious accusations against Modi government in shajapur rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा देश केवळ 90 लोक चालवतात, कायदे करताना..."; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

राहुल गांधी म्हणाले, पैसा कुठे जाणार आणि कुणाला किती पैसा द्यायचा हे, हे 90 लोकच ठरवतात. ...