श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Madhya Pradesh Assembly Election: देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष हे मध्य प्रदेशवर लागलेलं आहे. ...
Ulhasnagar: कॅम्प नं-३ पंजाबी कॉलनीतील रस्ता रुंदीकरणावरून राष्ट्रवादी व भाजप आमने-सामने आल्यावर रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी गुरवारी रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे. ...
Maratha Reservation: आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भूमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो ...
Nitish Kumar: नितीश कुमार यांनी आज बिहारमधील एका कार्यक्रमात भाजपाबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांचा बाजार गरम झाला आहे. ...