श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Himanta Biswa Sarma: प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हिमंता बिस्वा सरमा यांना नोटिस प्रसिद्ध केली आहे ...
Nana Patole Criticize Shinde-Fadnavis-Ajit Pawar Government: या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रचंड अधोगती झाली असून जनतेला वा-यावर सोडून सत्त ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या काही वर्षांत मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होत आहे. या भेटवस्तू नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ...
ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोतला समन्स पाठवले आहे. याशिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवर छापेमारीही केली आहे. याच बरोबर ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या विरोधात ...