श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचा डेटा विशेष प्रकारे जतन केल्यास, जनगणनेदरम्यानच्या वेळेचा अंदाज घेऊन विकासकामांचे योग्य नियोजन करता येईल." ...
अधिकृत पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्यामागे किती माणसे आहेत हे न मोजताच लोकसभेच्या १९ जागांवर दावा करू लागले आहेत असं भाजपाने म्हटलं. ...