श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Criticize Supriya Sule: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेटलेले मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यानंतर बीडसह काही ठिकाणी भडकलेल्या हिंसाचारानंतर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. त्यावरून ...
Nana Patole News: राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. ...
Arvind Kejriwal News: एका प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडी २ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. ...
Opposition Leaders Phone Hacking : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...