श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जळगावसह जामनेर व पहूर येथील लोढा यांच्या मालमत्तांची एकाचवेळी चौकशी व तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील लॅपटॉप आणि २ पेन ड्राईव्ह जप्त केल्याचे बोलले जाते. ...
Meenakshi Lekhi News: कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ मीनाक्षी लेखी या घोड्यावरून पडल्याने जखमी झाल्या आहेत. त्यामुळे यात्रा अर्ध्यावर सोडून त्या माघारी परतल्या आहेत. ...
Mount Abu Crime News: राजस्थानमधील प्रसिद्ध पर्यटन केंद्र असलेल्या माऊंट आबू येथे वेश्या व्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलींना आणण्यात येते, त्यामुळे हे ठिकाण आत बँकॉक बनत चालले असल्याचा धक्कादायक आरोप भाजपाच्या एका महिला नेत्याने केला आहे. ...
"माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा तो कथित व्हिडिओ एआयच्या माध्यमाने तयार झालेला फेक व्हिडिओ असल्याचे भारचपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी म्हटले आहे. ...
Praveen Darekar News: वसई येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना येथील अपुलँड बॅक्वेट हॉलमधील लिफ्ट अचानक बंद झाल्याने प्रवीण दरेकर यांच्यासह इतर काही जण लिफ्टमध्ये अडकले. त्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करून या लिफ्टचा दरवाजा तोडून प्रवीण दरेकर यांच्यास ...