लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष - Marathi News | BJP Mumbai President tussle continues Palghar Vasai-Virar along with three parts of Mumbai get district presidents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष

२२ जिल्हाध्यक्ष जाहीर, जुन्या भाजप नेत्यांनाच संधी ...

भाजप वर्धा जिल्हाध्यक्षपदी संजय गाते; ओबीसी चेहरा कायम : ‘लोकमत’चे भाकीत ठरले अचूक - Marathi News | Sanjay Gate becomes BJP Wardha district president; OBC face remains: 'Lokmat' prediction proved accurate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजप वर्धा जिल्हाध्यक्षपदी संजय गाते; ओबीसी चेहरा कायम : ‘लोकमत’चे भाकीत ठरले अचूक

मोहरा’ बदलला, रणनीती टिकली : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी भाजपचा नवसंघटना फॉर्म्युला ...

भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी  - Marathi News | BJP announces remaining district presidents in the state, 22 leaders have important responsibilities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा, २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी 

Maharashtra BJP News: राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल् ...

Arvind Kejriwal : "...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा - Marathi News | AAP Arvind Kejriwal challenges BJP in gujarat visavadar bypolls 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा

AAP Arvind Kejriwal And BJP : अरविंद केजरीवाल यांनी रोड शो दरम्यान जनतेला संबोधित केलं. भाजपा आणि काँग्रेस दोघांवरही जोरदार हल्लाबोल केला. ...

'राहुल गांधींना माहिती नाही, वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक'; आडनावावरून शेलारांनी डिवचले - Marathi News | BJP Congress Mumbai presidents clash over surname | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राहुल गांधींना माहिती नाही, वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक'; आडनावावरून शेलारांनी डिवचले

आडनावावरून भाजप-काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांमध्ये कलगीतुरा ...

'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut on Pahalgam Terror Attack: 'Pahalgam attack terrorists will join BJP' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut on Pahalgam Terror Attack: खासदार संजय राउत यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला. ...

आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट - Marathi News | Bihar Assembly Election 2025: If you want an MLA ticket..; PM Modi has put a big condition before his leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट

Bihar Assembly Election 2025: आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा - Marathi News | telangana cm Revanth Reddy says Narendra Modi is like banned rs 1000 note Rahul Gandhi can win back pok | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा

Revanth Reddy And Narendra Modi : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं ...