श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
17 नोव्हेंबर तारीख जस-जशी जवळ येत आहे, तस-तसे काँग्रेसच्या नेत्यांच्या आश्वासनांची पोल खोल होत आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसने पराभव मान्य करून, स्वतःला नशिबाच्या भरवशावर सोडले असल्याच्या बातम्या आम्हाला संपूर्ण मध्यप्रदेशातून मिळत आहेत, असेही मोदी म् ...
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा, राहुल गांधी यांच्या बटाट्यांपासून सोने तयार करण्यासंदर्भातील वक्तव्याचा उल्लेख करत, त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते बडवानी येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते. ...