श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आदिवासी समाजाचे प्रतीक असलेले भगवान बिरसा मुंडा, यांना त्यांच्या जन्मस्थानी जाणून आदरांजली अर्पण केल्यानंतर, त्यांनी या नव्या योजनेची घोषणा केली आणि फायदे सांगितले. ...
भाजप नेते आणि माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी श्रीपाद नाईक यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानासंबंधी विचारले असता केंद्रीय मंत्र्यांनी हे उत्तर दिले. ...
Rajasthan Assembly Election 2023: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू असतानाच भाजपाचे उमेदवार कंवरलाल मीणा यांनी भाषणामधून काँग्रेसचे उमेदवार प्रमोद जैन भाया यांना पाय तोडण्याची धमकी दिल्याचा व् ...
विशेषकुमार रामदास रघुवंशी (३३, रा. कोडवन, मंडला, मध्य प्रदेश) व आदी चंद्रामनी नायक (३०, रा. बनपल्ली, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. ...