श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Kalyan: भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ओरीजनल व्हिडीओ एडिट करुन त्यामध्ये कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज टाकला आहे. आमदारांची खिल्ली उडवित बदनामी केली आहे. ...
Kalyan: काही लोक प्रतिनिधी असे आहेत. जे स्वत:चे घर कसे भरेल. हा त्यांचा प्रयास असताे. मग ब’नर काढण्याचा विषय असू की शाळा, प्रा’पर्टी बळविण्याच्या विषय असू द्या. कल्याणमधील जतना सूज्ञ आणि समजदार आहे. ...