श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मध्य प्रदेशात २,५३३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे. मतदारांनी दिलेला काैल ३ डिसेंबरला उघड हाेणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी महिलांच्या मतदानात २ टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे. ...
महायुतीमध्ये शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादीही आहे. यामुळे तीन पक्षांमध्ये जागा वाटल्या जाणार आहेत. भाजपा आपल्या इतर मित्रपक्षांना आपल्या वाट्याला आलेल्या जागा देण्याची शक्यता आहे. ...
सांगली : अन्य सर्वांचे आरक्षण सुरक्षित राहून मराठ्यांनाही मिळाले पाहिजे अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे नेत्यांनी आरक्षणाच्या विषयावर चिथावणीखोर ... ...