श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Loksabha Election Survey: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. हा सर्वे आतापर्यंतचा सर्वात ताजा सर्व्हे आहे. यातून महाराष्ट्राची सद्य स्थिती समोर आली आहे. ...
पलानीस्वामी म्हणाले, 'आता निवडणूक नाही. निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे, घाई नाही. निवडणुकीच्या वेळी आम्ही कोणत्या पक्षांशी युती करणार आहोत हे नक्की सांगू. ...