श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ही प्रशंसा केवळ भारतापुरती मर्यादित नाही. आपण तीनवेळा परदेशी गेलो, तिथला अनुभव आपण सांगू शकतो, असे सभापती धनखड म्हणाले. गडकरी यांची प्रशंसा तर भरपूर झाली. पण, त्यांनी माझ्यापुढे संकट उभे केले आहे. ...
Nusrat Jahan : गेल्या काही काळापासून देशात रियल इस्टेट सेक्टर वेगाने वाढत आहे. मात्र याचदरम्यान, आपल्याकडे साठवलेल्या धनातून घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांना फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. नवी घटना कोलकाता येथून समोर आली आहे. ...