श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
डॉ. रामशंकर कठेरिया यांनी २०११ साली आग्रा येथील टोरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात जाऊन तिथे तोडफोड केल्याप्रकरणी १६ नोव्हेंबर २०११ रोजी पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. ...
केंद्र सरकारच्या या मोहिमेत भाजप हायकमांड आपले सर्व खासदार, इतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि अगदी गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना उतरवणार आहे. ...