शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षयंत्रणा कामाला; काल दिवसभरात ३८ जणांचे अर्ज मागे

रायगड : भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध

पुणे : PMC Election 2026: माझ्या नेत्यावर अशा पद्धतीने बोलल्यास आम्ही जशास तसे उत्तर देणार - अमोल बालवडकर

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुती उद्या प्रचाराचा नारळ फोडणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा १२ जानेवारीला प्रचार दौरा

पुणे : Ajit Pawar: बंडखोरांना थंड करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु; फोनही लावले, १० ते १२ जण अजित पवारांच्या भेटीला

वसई विरार : भाजपने निष्ठावंतांना डावलून चाळमाफियांना तिकीट विकले; वसईत रवींद्र चव्हाणांसमोरच संताप

कल्याण डोंबिवली : भाजपचे पाच तर शिंदेसेनेचे चार उमेदवार बिनविरोध

ठाणे : माजी नगरसेवकांसह आश्वासने दिलेल्यांचे भाजपाने कापले पत्ते; नाराजांनी केले बंड

संपादकीय : विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...

संपादकीय : निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?