पीक वैविध्य हे सकसतेबरोबरच पर्यावरणाचा पायाही ठरते. निसर्गाची पुन:र्निर्मितीची क्षमता वैविध्याबरोबर वाढत जाते. ही अन्नव्यवस्था आजही अनेक जनसमूहाच्या जगण्याचा आधार आहे. ...
आतापर्यंत राज्यात २७ हजार गावांमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या स्थापन करण्यात महापालिका, जिल्हा परिषद माघारल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने घेतला आहे. ...
मानवाला निसर्गाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे, कारण निसर्ग तेवढा अद्भुत आहे. निसर्गातील लहानशा कीटकापासून प्राण्यापर्यंत सर्व काही देखणेच. असाच एक लहानसा जीव वर्षभरातून एकदाच पृथ्वीतलावर अवतरतो.... ...
महापालिकेच्या वतीने कशीही आणि कोणतीही झाडे लावल्यानंतर त्याचा पर्यावरणदृष्ट्या दीर्घकाळासाठी लाभ होतो किंवा नाही याचा सध्या विचार केला जात नाही, परंतु आता मात्र महापालिका आगामी पन्नास वर्षांत किती आणि कोणती झाडे टिकू शकतील याचे आगामी पन्नास वर्षांचे ...
नाशिक महापालिकेच्या हद्दीतील पर्यावरणीय सर्वेक्षण एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले असून, त्या अंतर्गतच जैवविविधता स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात अजूनही नाशिक शहराची जैवविविधता टिकून राहिल्याचे आढळले आहे. ...