बिहारच्या राजकारणात केव्हा काय होईल याचा काही नेम नाही. जदयू-भाजपमध्ये अगदी काही दिवसांपूर्वी मधूर संबंध असताना आता दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जात नाही असं वातावरण निर्माण झालं आहे. बिहारमध्ये महाराष्ट्रासारखी परिस्थिती होण्याआधीच नितीश कुमार यांनी भा ...
मान्सूनच्या विलंबामुळे बिहारच्या हवामानासह राजकीय वातावरण देखील आता तापलं आहे. यात भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार आता एनडीएतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. पण तसं झालंच तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२४ साठीच ...
Bihar Political Update: येत्या ११ ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचं सरकार कोसळून पुन्हा एकदा आरजेडी आणि जेडीयू एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहारमधील राजकारण तापलं आहे. ...
Indian Army News: केंद्र सरकारने लष्करातील सेवेसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या योजनेविरोधात बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांमध्ये हिंसक आंदोलन होत आहे. या योजनेला बिहार, उत्तर प्रदेशमधून जोरदार विरोध होण ...
15-year-old girls run away from home : कोटा : राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानांनी दोन मुलींना पकडले आहे. या दोन्ही मुली बिहारच्या असल्याचं सांगण्यात येत आहे. ...
Inspiring Story Of Lady IPS : भागलपूर - बिहारमध्ये ३१ आयपीएस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. यापैकी १३ अधिकाऱ्यांना डीआयजी पदावर बढती मिळाली. यापैकी एक नाव भागलपूरच्या एसएसपी निताशा गुडियाचे देखील आहे, ज्यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते. त्यांचे पत ...
IPS Shivdeep Lande : बिहार पोलिसात असे काही दुर्मिळ अधिकारी आहेत, ज्यांच्या नावाने भले भले गुन्हेगार आणि माफियांचे धाबे दणाणतात. हे आयपीएस अधिकारी केवळ चर्चेतच राहिले नाहीत तर कुख्यात गुंड आणि गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. असेच एक नाव आहे शिवदीप वामर ...