Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघांत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, सुमारे ४ लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ३.७ को ...
राजद आणि काँग्रेसची सरकारे असताना बिहारमध्ये गुन्हेगारी वाढली. त्यांच्यामुळे बिहार साक्षरतेच्या बाबतीत मागे ढकलले गेले, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ...
"ज्या बिहारने नालंदा विद्यापीठ आणि ज्ञानाचा प्रकाश प्रसारित केला, त्याच बिहारला काँग्रेस-राजद आघाडीने निरक्षरता आणि अराजकतेकडे ढकलले. आर्यभट्ट, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमीला या पक्षांनी जातीयवाद आणि माफियागिरीने कलंकित केले." ...
"राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती." ...
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी ५ वाजता थांबला. उद्या, ११ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून, १४ रोजी मतमोजणी होईल. या टप्प्यात २० जिल्ह्यांतील १२२ जागांसाठी मतदान होत आहे. यात १३०२ उ ...