गेल्या वर्षीच बांगलादेशात सत्तांतर झाले. यानंतर, माजी पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयत आल्या. खरे तर १९७१ साली भारताने बांगलादेशच्या निर्मितीत मोठे योगदान दिले होते. मात्र आता त्याच बांगलादेशात कट्टरवाद्यांचे समर्थन असलेले मोहम्मद युनुस सत्तेवर आ ...