विनायक राऊत, नितीन देशमुख यांच्याही घरी मायबहिणी आहेत. त्यांच्या मुलीबद्दल, पत्नीबद्दल अशी हीन दर्जाची वागणूक दिली असती तर ते तसेच पाहत उभे राहिले असते का? असा सवाल भावना गवळींनी उपस्थित केला. ...
Maharashtra Politics: दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली असून, रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले खासदार तब्बल वर्षभरानंतर मतदारसंघात फिरकत असून, यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरची मोठीच चर्चा आहे. ...