ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Bharat Ratnaभारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या, देशाचं नाव जगात मोठं करणाऱ्या दिग्गज व्यक्तीला राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जातो. Read More
सिंह म्हणाले, या तीनही महान सुपुत्रांचे योगदान बघता, आज भारताने या महान सुपुत्रांचा सन्मान करायला हवा आणि त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवे. ...
Resolution Approved About Bharat Ratna To Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule: महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे. ...
Ratan Tata Bharat Ratna, Raj Thackeray Letter to PM Modi: रतन टाटा यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. ...
महत्वाचे म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यावेळी पाच दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यानंतर, महामना मालवीय, पंडित अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका ...