लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत लोकांकडून फुलांचा वर्षाव, दुतर्फा गर्दी; मुंब्रा येथे उत्साह - Marathi News | Rain of flowers from people in Rahul Gandhi's Bharat Jodo Nyaya Yatra, two-way crowd; Excitement at Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत लोकांकडून फुलांचा वर्षाव, दुतर्फा गर्दी; मुंब्रा येथे उत्साह

यात्रेच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ...

निवडणूक रोखे विरुद्ध न्याय यात्रा अशी लढाई; माजी मंत्री जयराम रमेश यांचे प्रतिपादन - Marathi News | This is a fight between electoral bond and Bharat Jodo Nyaya Yatra says former Minister Jairam Ramesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक रोखे विरुद्ध न्याय यात्रा अशी लढाई; माजी मंत्री जयराम रमेश यांचे प्रतिपादन

"या यात्रेच्या निमित्तीने पुढील पाच वर्षांकरिता काँग्रेस जनादेश मागत आहे" ...

'भारत जोडो'ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राहुल, प्रियांका यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत - Marathi News | Spontaneous response of Mumbaikars to Bharat Jodo Yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारत जोडो'ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राहुल, प्रियांका यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

देशाची खरी परिस्थिती तुमच्यासमोर आणण्याासाठी राहुल गांधींची ही यात्रा- प्रियंका गांधी ...

निमंत्रण स्वीकारलं! ठाकरे-पवारांसह राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला आणखी एका बड्या नेत्याची उपस्थिती - Marathi News | Invitation accepted Along with Thackeray Pawar another big leader will attend Rahul Gandhi meeting in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निमंत्रण स्वीकारलं! ठाकरे-पवारांसह राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला आणखी एका बड्या नेत्याची उपस्थिती

भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. ...

हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी - Marathi News | Maharashtra's Nationalist Congress and Shiv Sena formed the government by splitting the money received from installments: Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ...

“शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला इलेक्टोरल बाँडचा पैसा”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi criticised bjp over electoral bond issue in bharat jodo nyay yatra at thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला इलेक्टोरल बाँडचा पैसा”: राहुल गांधी

Congress Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra News: इलेक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खंडणी वसुली रॅकेट आहे. यातून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी भाजपावर केला आहे. ...

भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव - Marathi News | bharat jodo nyay yatra as like village 62 times during manipur to bhiwandi for rahul gandhi and team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव

राहुल गांधी आणि टीमच्या निवासाची व्यवस्था ...

सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी - Marathi News | if the govt comes it will return the seats of tribals within six months rahul gandhi gave a guarantee in bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी

केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.  ...