लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

बारा नावांची यादी हरवली, ती राज्यपालांकडे सापडली - Marathi News | Lost a list of that twelve names, found it with the governor bhagat singh koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बारा नावांची यादी हरवली, ती राज्यपालांकडे सापडली

Maharashtra POlitics News: राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेवर करण्यावरून सरकार विरुद्ध राजभवन यांच्यात बराच ताणतणाव आहे. ...

Devendra Fadnavis : भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधानं?, संजय राऊतांना काही कामधंदा नाही; फडणवीसांचं रोखठोक प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Raut has no job devendra Fadnavis slams over statement of maha governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Devendra Fadnavis : भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधानं?, संजय राऊतांना काही कामधंदा नाही; फडणवीसांचं रोखठोक प्रत्युत्तर

Sanjay Raut has no job Devendra Fadnavis slams over statement of MAHA Governor :विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत य ...

“राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंद गतीचे झालेत; राजभवनात एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल” - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari has become slow; Said by Shivsena, Criticism on BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंद गतीचे झालेत; राजभवनात एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल”

Shivsena Target Governor Bhagat Singh Koshyari: गतिमान प्रशासनाच्या व्याख्येत महाराष्ट्राचे राजभवन बसत नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल असाही टोलाही शिवसेनेने लग ...

“ त्या कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला”  - Marathi News | ncp leader nawab malik slams bhagatsingh koshyari over mahavikas aghadhi mla decision vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ त्या कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला” 

नवाब मलिक यांची टीका. आता न्यायालयानं विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, मलिक यांचं वक्तव्य  ...

विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा - Marathi News | 12 members of the Legislative Council issue High Court asked question to Secretary to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा

राज्याच्या विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या वादावर मुंबई हायकोर्टानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सचिवांना विचारणा केली आहे. ...

रमजान ईदनिमित्त राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | Best wishes from the Governor on the occasion of Ramadan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रमजान ईदनिमित्त राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा

काेरोनाचे संकट असल्याने यावर्षीही रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करून साजरा करावा. ...

Maratha Reservation : ...तर  इथे यावं लागलं असतं का? राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल - Marathi News | If the law was foolproof, would it have come here? CM Uddhav thackeray sharp question after the Governor's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : ...तर  इथे यावं लागलं असतं का? राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला आहे. ...

Maratha Reservation: "कायदा बनल्यानंतर त्याचं श्रेय घेणारे आज म्हणतात तो फुलप्रूफ नव्हता, किती हा दुटप्पीपणा?"  - Marathi News | former cm devendra fadnavis slams uddhav thackeray over maratha reservation comment supreme cour governor koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: "कायदा बनल्यानंतर त्याचं श्रेय घेणारे आज म्हणतात तो फुलप्रूफ नव्हता, किती हा दुटप्पीपणा?" 

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर. जर कायदा फुलप्रूफ होता तर आता आम्हाला राज्यपालांना भेटायची वेळ आली नसती, असं म्हणाले होते मुख्यमंत्री. ...